पशुसंवर्धन
पशुसंवर्धन विभाग हा पुर्वी जिल्हा लोकलबोर्ड, अहिल्यानगरकडेकार्यान्वीत होता.त्यावेळीअहिल्यानगरमध्ये एकूण ११ दवाखाने कार्यरत होते. दि. १ मे १९६२ रोजीजिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर हे ११ दवाखाने जिल्हा परिषदकडेहस्तांतरीत झाले व नंतर अन्य दवाखान्यांची स्थापना झाली. जिल्हा परिषदेच्यास्थापनेपासून पशुसंवर्धन विभाग १९९२ पर्यंत मा. उपाध्यक्षजिल्हा परिषदअहिल्यानगर यांचे अखत्यारीतील शेती, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती अंतर्गतकार्यरत होता.
पशुसंवर्धन विभागाची महत्वाची कार्ये व उद्दिट्ये:-
१. गोपालकांनापशुवैकीय सेवा पुरविणे.
२. संकरीतगोपैदास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
३. रोग तिबंधक व रोगनियंत्रण कार्यवाही करणे.
४. कुक्कुट विकास, शेळी-मेंढी विकास करणे.
५. वैरण विकास कार्यक्रम राबविणे.
६. पशुपालनातूनस्वयंरोजगार निर्मिती करणे.
७. जिल्हा परिषद, राज्य शासन व केंद्रशासनाच्या विविध योजना राबविणे.
८. पशुसंवर्धनविषयकप्रशिक्षण देणे.
९. प्रचार व प्रसार योजना राबविणे.