बंद करा

    दृष्टी आणि ध्येय

    • अहिल्यानगर ग्रामीण क्षेत्रामध्ये मुलभुत सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर, व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
    • विविध बचत गट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपक्रम चालविणे.
    • विविध घरकुल योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे.
    • प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.